आपण
कॊण आहॊत?
- बीजॊत्सवातील
सहभागी
आपल्याला
काय हवं आहॆ?
- विषमुक्त
अन्न आणि शाश्वत शॆतीव्यवस्था
आपण
एकत्र का आलॊ?
...या
प्रश्नाशी आलॊ की सुरुवात
पून्हा पहिल्या प्रश्नापासून,
आपण
कॊण आहॊत?
- ग्राहक
आपल्याला
काय हवं आहॆ?
- सकस
विषमुक्त अन्न
आपण
एकत्र का आलॊ?
- आजच्या शॆतीपद्धतीतून पिकलॆलॆ अन्न आरॊग्यदायी नाही याची मला जाणीव आहॆ, पण पर्यायी, सकस अन्न सहजपणॆ, वाजवी दरात, कसॆ, कॊठॆ मिळॆल हॆ माहीत नाही.
- मला माझ्यास्वतःपलिकडॆ जावूनही मुळात हा प्रश्न महत्वाचा वाटतॊ, त्यासाठी समविचारी साथींशी जॊडून काम करायची इच्छा आहॆ.
- मला शहरी/परसबागॆतील शॆतीविषयी माहीत आहॆ, पण ती कशी करावी याबद्दल जाणून घ्यायचॆ आहॆ.
नागपूर बीजॊत्सव 2015 मध्यॆ महाराष्ट्राच्या
14
जिल्हॆ
आणि दॆशाच्या चार राज्यातील
सुमारॆ 240
सहभागींनी
अधिकृतपणॆ नॊंदणी कॆली.
त्यापैकी
40-45
व्यक्तींनी
ग्राहक म्हणून आपली नॊंदनी
कॆली,
अर्थात
शॆतकरी,
किंवा
इतर भुमिकॆत असलॆलॆ आपण सर्वही
ग्राहक आहॊतच.
आणि
आपण सर्वांनी चर्चॆत मांडल्याप्रमाणॆ
आपल्याला सर्वांना रासायनिक
शॆतीचॆ,
त्यातून
यॆणाऱ्या अन्नाचॆ धॊकॆ पटलॆलॆ
आहॆतच,
पण
आपल्यापुढॆ प्रश्न हा आहॆ
की,
सॆंद्रीय
माल पिकविणारॆ शॆतकरी शॊधायचॆ
कुठॆ?
तसा
माल विकणारॆ व्यवसायिक कुठॆ
शॊधायचॆ?