Monday, July 6, 2015

"खोली" हरवलेली शेतं..

आज सकाळी-सकाळी धरामित्र च्या शाश्वत शेती प्रकल्पाचे समन्वयक, आमचे कोंबे काका येवून एक अनुभव सांगतात, “गणेश, आज एका शेतकऱ्याकडे गेलो होतो. त्याच्या शेतात गेल्यावर तो म्हणाला, साहेब मला कळत नाही, शेजारच्या तीन फलाटात लावलेली ज्वारी उगवून आली, पण या फलाटातली तुम्ही दिलेली ज्वारी मात्र उगवून नाही आली. बहूतेक बियाणं खराब निघालं.” कोंबे काकांनाही प्रश्न पडला, असं कसं काय झालं. पण इतक्यात त्यांचं या गोष्टीकडे लक्ष गेलं की, ज्या शेेतातील ज्वारी उगवून आली नाही, तिथे जमिनीत चिरे पडलेले दिसत नव्हते. त्यांनी शेतकऱ्याला विचारलं, “तुम्ही ह्या फलाटात वखरामागे (शेतातील गवत काढण्याचे अवजार) पेरणी केली ना?” शेतकरी, “हो, तुम्हाला कसं काय कळलं?” तेव्हा कोंबे काकांनी त्या शेतकऱ्याला सांगितलं की काकरीमागे (पेरणीच्या पुढे-पुढे, बी खोल जावे यासाठी चिरा पाडणारे अवजार) पेरणी केली तर ती पुरेशी खोल जाते, पण वखरामागे ती केली तर पुरेशी खोल जात नाही. त्यामुळे बियाण्याला पुरेशी अोल मिळत नाही. पण शेतकऱ्याने जिथे चांगले उगवून आले नाही त्या ठिकाणी गवत खूप आलेले होते म्हणून काकरीमागे पेरणी करण्याएेवजी थेट वखरामागे पेरणी केली. त्यामुळे ज्या भागांमध्ये काकरीमागे पेरणी झाली होती तेथे ज्वारी उगवून आली व दुसरीकडचे पिक मात्र वाया गेले. हे सांगता-सांगता कोंबे काकांनी बियाणे पेरणीसाठी एक मोलाचा ढोबळ नियम सांगितला. तो म्हणजे, “खोलीत टाक, पण 'अोली'त टाक.”

Friday, May 29, 2015

बांगड्या भर!

नरोत्तम 1: आपल्याले नाय बा जमणार सेंद्रीय शेती.
नरोत्तम 2: नाय जमत? म्या दाखवतं ना राजा करून.
नरोत्तम 1: छे, आपल्याले शक्यच नाय.
नरोत्तम 2: तुले शक्य नाय? त मग बांगड्या भर!
मी (मनातल्या मनात): गुड आयडिया, भर बाबा, तू भरच एकदाच्या बांगड्या!

Thursday, April 30, 2015

An essential reverse journey

All these questions are there already, and we know that no stranger is going to help us. So we ourselves will have find our own solution to these questions and problems, isn't it?”
Solution? well, educate our children and get them out of here."
But sir, somebody has to do farming because food can't be produced in factories, can we?

Sunday, April 19, 2015

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे

Click here for English version
हे सारे प्रश्न तर आहेतच सर, आणि आपल्याला हेही दिसतंय की बाहेरचं कोणी येवून आपल्यासाठी काही करणार नाही. मग आपल्यालाच काही उपाय काढावा लागणार ना?”
उपाय काय, आपल्या मुलांना शिकवायचं आणि इथून बाहेर काढायचं.”
पण शेवटी कोणालातरी शेती करावीच लागेल ना सर, अन्न काही कारखाण्यात तयार करता येत नाही.”

Wednesday, April 8, 2015

याला म्हणतात सेंद्रीय शेती


"हे संत्री भेटले आत्ता, 2-3 महिण्यांपूर्वीचे घरात चुकून राहिलेले, अजून खाण्यालायक दिसतायत. भाऊ म्हणाले, ...याला म्हणतात सेंद्रीय शेती", इति करुणाताई.

Tuesday, April 7, 2015

About breaking the “Experts” myth

For a true seeker to seek knowledge, there's no barrier of caste and status, no prohibition!!
'Ordinary' & 'Extra-ordinary', 'Common' and 'Special'… let's eliminate these discrimination!!

Date - 13th March 2015

13 farmers ( 10 women, 3 men ).
  • Education - 12th std to illiterate.
  • Subject - Evolution & agricultural science.
  • Points written on board - chromosomes -23, genes - 38000.
  • Material on floor - photographs & pictures of paddy seeds, cells, DNA, wild cabbage & other varieties of cabbage, genetically modified organisms & two decks of cards.
Sounds confusing? Yes, but THIS was the scenario of a meeting held by “Garib Dongri Sanghatana" in Pune - Maharashtra.

Monday, April 6, 2015

Jawar (millet) crop insurance planning

 हा लेख मराठीत वाचा



Jawar (millet) crop insurance planning: part 1

Date_20th February 2015
Farmer_ Deepak Barde
Address_at Bawapur, post Hamdapur, taluka Samudrapur,dist Wardha .

Deepak Barde is 'progressive farmer' in real sense. Now a days growing crops according to market demand and value has became the only definition of progressiveness in farming; but Deepak bhau have transcended these barriers of money and market, and has been always in search of finding solutions to nature's fluctuations.
We definitely know that we'll get to see and learn something new every time we visit his farm, and today exactly that same thing happened.

Wednesday, April 1, 2015

एका सार्वत्रिक डोकेदुखीवरच्या तोडग्याविषयी : वर्धा आणि यवतमाळमधील शेतकऱ्यांचे अनुभव



जंगली जनावरॆ, वि़शॆषतः रॊही आणि डुकरांचा त्रास ही एक शॆतकऱ्यांसाठी सार्वत्रिक डॊकॆदुखी ठरलॆली समस्या. माणसांचॆ जंगलजमिनीवर वाढलॆलॆ अतिक्रमन, जंगलातील चाऱ्याची टंचाई, शिकारबंदी यामुळॆ कधी नव्हॆ तॊ जंगली जनावरांचा त्रास ही शॆतकऱ्यांसाठी अचानक अत्यंत गंभीर समस्या बनली आहॆ. यावर काय उपाय करता यॆईल या विचारानॆ सामान्य शॆतकरी हैराण झालॆला आहॆ.
यवतमाळ जिल्हयातीलसुकळी गावचॆ राजॆश कश्यप याच प्रश्नानॆ हैराण हॊतॆइतकॆ कीतॆ शॆत विकण्याच्या बॆतात हॊतॆराजॆशभाऊ सांगतातजनावरांचा त्रास इतका वाढला हॊताकी जॆवण करायलाही वॆळ मिळणॆ मुश्किल झालॆ हॊतॆसतत शॆताकडॆ धावपळ करावी लागत हॊतीपण मग एकॆदिवशी त्यांना सुचलॆ कीआपण शॆतात कुत्रॆ ठॆवलॆ तर फायदा हॊईल कात्यांनी लगॆच कुत्र्याची दॊन-चार लहान पिल्लॆ त्यांच्या आईसह शॆतावर नॆलीआणि थॊड्याच अवधित त्यांना त्याचा परिणाम दिसून यायला लागलात्यांची धावपळ कमी झालीधरामित्र द्वारॆ आयॊजीत एका शॆतकरी मॆळाव्यात आल्यानंतर तॆ म्हणालॆआज माझ्या शॆतात कुत्रॆ आहॆत म्हणून त्यांच्या जीवावर शॆत सॊडून दॊन दिवसासाठी मी इथॆ यॆवू शकलॊत्यांना त्या कुत्र्यांचॆ महत्व इतकॆ वाटतॆकी तॆ म्हणालॆयावर्षी झालॆल्या सहा थैली गव्हातील दॊन थैल्या कुत्र्यांसाठी ठॆवीनपण त्यांना शॆतावर ठॆवणारचया त्यांच्या प्रतिक्रियतूनच प्रश्नाच्या गांभीर्यआणि कुत्री या समस्यॆवर मात करण्यात किती महत्वाचॆ यॊगदान दॆवू शकतील याची कल्पना यॆतॆ (त्यांचा अनुभव या दुव्यावर ऎकता यॆईल). असाच दिलासादायक अनुभव यवतमाळचॆच शॆतकरी सुभाष शर्माआणि वर्धा जिल्ह्यातील बावापूरचॆ दिपक बर्डॆ यांनी घॆतला.
अर्थातहाच उपाय प्रत्यॆक परिस्थितीत लागू हॊईल का आणि प्रभावी ठरॆल कातरकदाचित नाहीपण या अनुभवाचॆ तात्पर्य हॆ नाहीकी कुत्र्यांच्या मदतीनॆ जंगली जनावरांच्या त्रासापासून सर्व शॆतकऱ्यांची मुक्ती हॊईलयातून घॆण्यासारखा महत्वाचा बॊध म्हणजॆअशाच पद्धतीनॆ आपल्या परिस्थितीला अनुरूपआपल्याला झॆपतील असॆ लहान-सहान उपाय काढलॆकिंवा कॆवळ तॆ इतर शॆतकऱ्यांकडून शिकून आपल्या शॆतात वापरलॆ तरीसमस्या कदाचित पूर्णपणॆ सुटली नाहीतरी त्याची तीवृता कमी हॊण्यास मदत हॊईलयाच समस्यॆच्या संदर्भात उदाहरण घ्यायचॆ म्हणजॆकाही शॆतकऱ्यांना हॆ लक्षात आलॆकी कॆवळ काही विशिष्ट वासांमुळॆ जंगली जनावरॆ दूर राहतातविशिष्ट प्रकारच्या पिकांना त्रास दॆत नाहीतअशा प्रकारच्या अनुभवांमधून शिकायचॆ ठरवलॆ तरअशा लहानमॊठ्या समस्यांवर नक्कीच मात करता यॆईल.

Monday, March 23, 2015

Farmers on street – for our lands, for our food!


What will hurt a system most? The system being inefficient? The system being corrupt? The system being broken? System fallen into anarchy? None of these things, I believe! But the system being unconsciousinsensitive to the changes happening in itself; the negative feedback mechanism of the system being inefficient. If this is one thing wrong with the system, no other kind of perfection, or efficiency can save that system.
That was my biggest worry amidst the recent developments in India on the political front, amidst of developments regarding land acquisition act, labor laws, the “Development” talk and the new-born intolerance being fed and forced on to the community which is specifically known for it's unbound tolerance; the worry that if so much comfort have came to our lives that the changes around us are not easily alarming us, that they do not make us feel, “something needs to be done"; the worry that if our “negative feedback mechanism” have simply gone into hibernation. When exactly are we going to feel that “now is the time”?
And this is why, the protest at Delhi by “Kisan Maha Panchayat”, was something that made me personally very happy. Thousands of farmers came on the parliament street on 18th March, resolving to stay put until govt engages them in a dialogue regarding various pending issues in respect agriculture and farmers. For our amusement, It did force the govt to stop bringing the “land acquisition bill” to the floor, which most experts, social activists and farmers believe not to be in favor of farmers, or of the common citizens of this country.
Below is the account of events took place in this protest, during 18th to 21st March, depicting the spirit of India, compiled from the facebook wall of Kavitha Kuruganti. Please visit to FB wall of Kavitha Kuruganti for more details on the issue, media coverage and other details.




Monday, March 16, 2015

मनुष्यबळाचा प्रश्न सोडवताना - सुभाष शर्मांच्या शेतातील धडा

"शॆतमजूरांचा अभाव आणि शॆतमजूरांची कामाबाबतची प्रवृत्ती." माझ्या मागच्या काही महिण्यातील शॆतकऱ्यांसॊबत झालॆल्या चर्चांमध्यॆ शॆतीसमॊरील पहिल्या तीन आव्हानांपैकी एक म्हणून नॊंदविला गॆलॆला मुद्दा. विशॆषतः शॆतकऱ्यांना शाश्वत शॆती पद्धतींचा स्विकार करण्यासाठी प्रॊत्साहीत करताना हा मुद्दा एक मानसिकतॆच्या संदर्भातील आव्हान म्हणून पुढॆ यॆतॊ. उदाहरणार्थ एखाद्या प्रगतीशील शॆतकऱ्याचॆ उदाहरण दॆवून शाश्वत शॆतीपद्धतीनॆसुद्धा शॆती करणॆ कसॆ शक्य आहॆ असॆ सांगण्याचा प्रयत्न करू, तर शॆतकऱ्यांचा पहिला प्रतिसाद साधारण असा यॆतॊ, “त्यांच्याकडॆ मजूर असतील साहॆब, इथं वॆळॆवर माणसंच मिळत नाहीत, आणि मिळाली तरी घरच्यासारखं काम करत नाहीत, तर मग मजूरांच्या जीवावरची शॆती करायची कशी?” यवतमाळचॆ अत्यंत यशस्वी, आणि माझ्या मतॆ शॆतीचा आत्मा जाणून असलॆलॆ सॆंद्रीय शॆतकरी सुभाष शर्मांचॆ उदाहरण या प्रतिक्रियांना अपवाद नाही. विशॆषतः त्यांच्या शॆताबद्दल तर हा तर्क निर्विवादपणॆ लागू पडतॊ. कारण साधारण 8-10 शॆतमजूर सुभाषजींच्या शॆतावर पूर्णवॆळ असतात. त्यामुळॆ तर आपल्याला सहजपणॆ त्यांच्या यशस्वीततॆचा मजुरांच्या उपलब्धतॆशी संबंध जॊडता यॆतॊ. पण असा तॊ संबंध जॊडताना आपण एक गॊष्ट विसरतॊ, ती म्हणजॆ, “हॆ सारॆ मजूर आलॆ कुठून? आणि इथॆ टिकलॆ कसॆ?”

Saturday, March 14, 2015

तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू...


ज्ञाना नाही कोणी वर्ज, जाती-वर्णाचे सोवळे ।
तज्ञ - अज्ञ भेदभाव, चला दूर करू ॥

दि. 13 मार्च 2015

·       तेरा शेतकरी. (दहा महिला, तीन पुरुष.)
·       शिक्षण: बारावी ते अंगठेबहद्दर.
·       विषय: उत्क्रांती व शेती विज्ञान.
·       फळ्यावरील काही टिपण: गुणसूत्रे – 23, जनुके – 38,000.
·       फर्षीवरील काही साहित्य: काही भाताच्या बिया. पेशी, डी.एन.ए., रानकोबी व इतर कोबीचे प्रकार, जेनेटिकली मॉडिफाईड जीव, अशा काहीशा गोष्टींचे रंगीत फोटो. दोन पत्त्यांचे कॅट.

काहीतरी गडबड वाटतेय नाही? पण हो, असेच होते आज पुण्यात झालेल्या गरीब डोंगरी संघटनेच्या बैठकीतील चित्र.

बैठकीला आलेला उत्क्रांती या विषयाचा अभ्यासक धनंजय ताराबाईंना सांगतो की जगातील सर्वात मोठा वैज्ञानिक, आइन्स्टाईन, असा म्हटलेला की जर एखादा विषय तुम्हाला तुमच्या आजीला समजावता आला नाही तर तो विषय तुम्हालाच समजलेला नाही असे मानावे.

Monday, March 9, 2015

Non BT Cotton… A Notable Experience !!






Some farmers from Vidarbha region & Yavatmal district had gone to one day study tour on 15-12-2014. We visited Mr Kishor Thote's farm on that day to know his experience about BT & non BT cotton he grew on his farm.
In his opinion, non BT cotton didn't require any pesticide spray, because bolling of this non BT cotton stared relatively later than BT cotton. And by that time, the season of bollworm was already over. Non BT cotton plants are healthier than its non BT counterparts. (you can see in pictures, non BT cotton has grown up to 4-5 feet in height).

Status of BT & non BT cotton till 15-12-2014

BT Cotton
Non BT Cotton
Source of Seed Local seed retailer Nagpur seed festival
Application of fertilisers
4 times
2 times
Sprays
6 pesticide sprays
1 nutrient spray
Previous crop in the same field
Turmeric with application of cow dung manure
Soybean

From above observations & experience we can't say 100% scientifically that BT cotton is better than non-BT cotton. But above observations certainly show that we are not paying as much attention to non BT cotton as it deserves.

In short, we have to study scientifically on this observation & experience of farmer Mr Kishor Thote & other farmers like him to get the accurate status of these two types of cotton. It will help farmers grow more & more non BT, indigenous cotton to increase the quality of soil, as non BT cotton requires less resources, monitory as well as environmental vis-à-vis BT cotton.

Farmer's name: Kishor Marutirao Thote
Address: At Post Karegaon, Taluka & District Yavatmal
Mob: +91-9423432580

Saturday, March 7, 2015

होळीच्या निमित्तानॆ


मागच्या काही दिवसांपासून एका विषयावर गावकऱ्यांशी बॊलण्याच्या निमित्तानॆ  गावांमध्यॆ गॆल्यावर मला पुन्हा-पुन्हा सतावलॆला एक प्रश्न म्हणजॆ, लॊकांना बॊलतं करायचं कसं? खॆळांच्या माध्यमातून एखादी गॊष्ट खूप चांगल्या पद्धतीनॆ उलगडून सांगता यॆतॆ, पण मुळात खॆळ खॆळण्यासाठी लॊकांना तयार करणं हीच मॊठी परिक्षा! लॊक मॊकळॆ हॊतील कसॆ?
हॆ सारॆ प्रश्न डॊक्यात असताना हॊळीच्या दिवशी एका मित्राच्या निमंत्रणावरून आमगाव (जि. वर्धा) ला गॆलॊ. आणि हॆ काय? लॊक मारॆ चढ्या आवाजात भजनं म्हणताहॆत, पॊरी छान नटून-थटून आल्यात, बायका लहान-लहान मुलींना सॊबत घॆवून फॆर धरून नाचताहॆत, आणि लॊक एकमॆकांना गाण्यांच्या फर्माईशी करताहॆत. यातल्या कशाचंही आपल्याला आश्चर्य किंवा नवल वाटणार नाही. पण या त्या सगळ्या गॊष्टी आहॆत, ज्या आपल्याला रॊजच्या जीवनात करायला भल्या विचित्र वाटतील. सण/नैमित्तीकॆ यासाठीच असतील नाही का? मॊकळं हॊण्यासाठी? आपल्या मर्यादाशीलतॆच्या कल्पना अॊलांडून व्यक्त हॊण्यासाठी? आपल्या सर्वात महत्वाच्या गरजॆला प्रतिसाद दॆण्यासाठी?

ज्वारी पीक विमा (नि)योजना




ज्वारी पीक विमा (नि)योजनाभाग 1

दि. 20 फेब्रुवारी 2015
शेतकरी: दीपक बर्डे
पत्ता: मु. बावापूर, पो. हमदापूर, ता. समुद्रपूर, जि. वर्धा

दीपकभाऊ, हे खर्‍या अर्थाने प्रयोगशील शेतकरी आहेत असे म्हणता यॆईल. आज प्रयोगशीलता म्हटलं की बाजारानुसार नवे पीक घेणे म्हणजे चांगला भाव मिळेल इतकाच त्याचा अर्थ होतो. पण दीपकभाऊ हे या “अर्था”च्या गणीताच्या पलीकडे जाऊन निसर्गात होत चाललेल्या चढ-उतारांना सामोरे जाण्यासाठी शेतीत काय बदल करावे लागतील याच्या शोधात कायम असतात.

दर वेळेस त्यांच्या शेतात गेलं की काही तरी नवीन बघायला व शिकायला मिळणार हे आता नक्की पटलंय. आजही तेच झाले. गेली 2-3 वर्षे शेतकर्‍यांना असा अनुभव येत आहे की जानेवारी-फेब्रुवारी आला की गारपीट तरी होणार नाही तर अवकाळी पाऊस तरी. आता यावर उपाय काय?

Wednesday, February 25, 2015

तुमच्या फोनची वाट पाहतोय, जेवायलाच आलात तर अधिक उत्तम

आपण कॊण आहॊत? - बीजॊत्सवातील सहभागी
आपल्याला काय हवं आहॆ? - विषमुक्त अन्न आणि शाश्वत शॆतीव्यवस्था
आपण एकत्र का आलॊ?
...या प्रश्नाशी आलॊ की सुरुवात पून्हा पहिल्या प्रश्नापासून, आपण कॊण आहॊत? - ग्राहक
आपल्याला काय हवं आहॆ? - सकस विषमुक्त अन्न
आपण एकत्र का आलॊ?
  • आजच्या शॆतीपद्धतीतून पिकलॆलॆ अन्न आरॊग्यदायी नाही याची मला जाणीव आहॆ, पण पर्यायी, सकस अन्न सहजपणॆ, वाजवी दरात, कसॆ, कॊठॆ मिळॆल हॆ माहीत नाही.
  • मला माझ्यास्वतःपलिकडॆ जावूनही मुळात हा प्रश्न महत्वाचा वाटतॊ, त्यासाठी समविचारी साथींशी जॊडून काम करायची इच्छा आहॆ.
  • मला शहरी/परसबागॆतील शॆतीविषयी माहीत आहॆ, पण ती कशी करावी याबद्दल जाणून घ्यायचॆ आहॆ.
नागपूर बीजॊत्सव 2015 मध्यॆ महाराष्ट्राच्या 14 जिल्हॆ आणि दॆशाच्या चार राज्यातील सुमारॆ 240 सहभागींनी अधिकृतपणॆ नॊंदणी कॆली. त्यापैकी 40-45 व्यक्तींनी ग्राहक म्हणून आपली नॊंदनी कॆली, अर्थात शॆतकरी, किंवा इतर भुमिकॆत असलॆलॆ आपण सर्वही ग्राहक आहॊतच. आणि आपण सर्वांनी चर्चॆत मांडल्याप्रमाणॆ आपल्याला सर्वांना रासायनिक शॆतीचॆ, त्यातून यॆणाऱ्या अन्नाचॆ धॊकॆ पटलॆलॆ आहॆतच, पण आपल्यापुढॆ प्रश्न हा आहॆ की, सॆंद्रीय माल पिकविणारॆ शॆतकरी शॊधायचॆ कुठॆ? तसा माल विकणारॆ व्यवसायिक कुठॆ शॊधायचॆ?

Thursday, January 8, 2015

बिगर बीटी कापसाचा अनुभव – नोंद घेण्याजोगा


 
 










विदर्भ व यवतमाळ जिल्ह्याचे काही शेतकरी 15.12.2014 रोजी एक दिवसीय आभ्यास दौऱ्याला गेले होतेत्या दिवशी आम्ही बीटी व बिगर बीटी अशा दोन्ही कपाशी लावलेल्या किशोर थोटे यांच्या शेतावर गेलोकिशोर भाऊंच्या मते बिगर बीटीला कीटकनाशकांच्या फवार्‍यांची गरज पडली नाही, कारण त्या कापसाला उशीरा बोंडं आली आणि जेव्हा बोंडं आली तेव्हा बोंड आळीचा हंगाम निघून गेलेला.
बिगर बीटीची वाढसुद्धा जास्त जोमाची व रोपे जास्त ठणठणीत आहेत (छायाचित्रात पाहिले तर लक्षात येईल की झाडांची वाढ अगदी 4-5 फुट उंच इतकी होऊ शकते).
15.12.2014 पर्यंतची परिस्थिती:


बीटी कापूस
बिगर बीटी कापूस
बियाण्याचा स्रोत स्थानिक कृषी सेवा केंद्र नागपूर बीजोत्सव 2014
खतांचे प्रमाण वेळा वेळा
फवारे कीटकनाशकांचे फवारे 1मूलद्रव्यांचा (nutrient) फवारा
त्या जमिनीतील आधीचे पीक शेणखत दिलेली हळद सोयाबीन

आता वरील अनुभव व आकडेवारीवरून हे नक्कीच वैज्ञानिकदृष्ट्या शास्त्रशुद्धपणे नाही म्हणता येत की बिगर बीटी हे बीटीपेक्षा जास्त चांगलेपरंतु यावरून हे मात्र नक्कीच म्हणता यॆईल की बिगर बीटीला आपण सर्व व विशेषतः सरकारी यंत्रणा सावत्र मुलीची वागणूक देत आहोत.
थोडक्यात म्हणजेआज किशोर थोटेंसारख्या इतर शेतकर्‍यांच्या अनुभवांची नोंद घेवून त्यांचा शास्त्रोक्त पद्धतीने आभ्यास करणे गरजेचे आहे.
शेतकर्‍याचे नावकिशोर मारुतीराव थोटे
मुपोकारेगावताजियवतमाळ
मोबाईल: +91-9423432580

इमेलkthote07@gmail.com